मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
भैरव

देवताविषयक पदे - भैरव

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


११७३.
( राग-केदार; ताल-दादरा )
जय जय भैरवा रे । ज० । तुझे भजन लागे सदैवा रे ॥ध्रु०॥
काळभैरव बाळाभैरव । बा० । टोळाभैरव बटुभैरव ॥१॥
नाना प्रकारींचे विखार । प्र० । तयाचा करितसे भैरी संहार ॥२॥
काळ काळाचा ही काळ । महाकाळाचा ही काळ ।
दास म्हणे तो हा क्षेत्रपाळ ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : February 10, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP