-
संत बहेणाबाईचे अभंग
संत बहेणाबाईचे अभंग
-
संत बहिणाबाईचे अभंग
संत बहिणाबाई ही तुकारामांची शिष्या. तुकारामांनीं तिला गुरूपदेश दिला होता. तुकाराम महाराजांनीं वैकुंठगमन केल्यावर बहिणाबाईची निष्ठा पाहून तिला साक्षात दर्शन दिलें होतें. तुकाराम महाराजांविषयीं प्रत्यक्ष माहिती असलेल्या कवयित्रीचे ...
-
बांदकरमहाराजांची पदे
श्रीसद्गुरु कृष्ण जगन्नाथ भट्ट बांदकरमहाराज
-
श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य
श्रीसद्गुरु भागीरथीबाई वैद्य यांचे अभंग अवीट गोडीचे असून मन प्रसन्न करणारे आहेत.
-
संत चोखामेळा
श्री संत नामदेवकाळातील श्री विठ्ठलाची अपरंपार उपासना करणारे संत चोखाबा एक अस्पृश्य होते.
-
दासविश्रामधाम
एका रामदासीने "दासविश्रामधाम" नावाचे मोठे बाड चार भागात ओवी रुपात लिहिले. धुळ्याचे सज्जन ब्राम्हण व राजवाडे संस्था नि ब्राम्हण बँकांनी ते सन १९३० च्या दरम्यान छापून घेतले.
-
महाराष्ट्र सारस्वत दासोपंताची पदे
दासोपंतांच्या वंशजांचीं घराणीं हल्लीं जोगाईच्या आंब्यास व नागपुरप्रांतीं चंद्रपुराकडे नांदत आहेत.
-
श्री दत्तात्रेयाचे अभंग
दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.Dattatrya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.
-
श्रीदत्तात्रेयाचीं पदे
दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.Dattatreya is considered by some Hindus, to be god who is an incarnation of the Divine Trinity Brahma, Vishnu and Mahesh.
-
गणपतीचे वाराचे अभंग
गणपतीचे वाराचे अभंग
-
संत गोराकुंभारांचे अभंग
संत गोराकुंभार हे महाराष्ट्रातील संत परंपरेतील संत आहेत. त्यांचा पिढीजात व्यवसाय मडकी बनविण्याचा होता. मडकी बनवताना ते विठ्ठलाचे अभंग म्हणत.
-
संत जनाबाईचे अभंग
जनाबाई, दासीपणाची कामे करीत असताना तिच्या मनाने, अभंगांतून आध्यात्मिक प्रगती आणि पारमार्थिक उन्नती केली.Janabai's poetry suggests a life of difficult labor in the household.
-
श्रीजनार्दनस्वामींचे ताटीचे अभंग
श्रीजनार्दस्वामींचे ताटीच्या अभंगांचे पारायण करणे म्हणजे एक स्वर्गीय अनुभूती आहे.
-
श्री कल्याणस्वामींची पदे
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
-
श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें
ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते.
-
संत कान्होबा महाराजांचे अभंग
कान्होबा महाराज हे संत तुकाराम महाराजांचे गुरु होत. जगद्गुरू श्री तुकोबारायांचेनंतर कान्होबा महाराजांचा जन्म झाला. आत्मसत्तेचा खेळ माहीत असल्यामुळे त्यांनी लौकिक खेळाचे रूपांतर आध्यात्मिक खेळामध्ये केले. कान्होबा महाराज कुणी मेले...
-
संत कर्ममेळांचे अभंग
संत कर्ममेळा हे संत चोखामेला यांच्या कुटुंबीयांपैकी एक होत.
-
नारायण महाराज रचित - करुणासागर
नारायण महाराजांचा ( जालवणकर ) जन्म शके १७२९ ( इ.स. १८०७ ) प्रभव संवत्सर, आषाढ वद्य ५, गुरूवार रोजी झाला.
-
अनेककविकृत पदें
अनेककविकृत पदें.
-
केशवस्वामी
केशवस्वामी रामदास पंचायतनातील प्रख्यात साधू होऊन गेले. हे महाराष्ट्र ब्राम्हण असून महानभगवद्भक्त व अंतर्निष्ट आणि मोठे निस्पृह वक्ते होते. काशीराजस्वामी हे त्यांचे परमयोग्य असून हेही गुरूभक्त तसेच होते. यांनी केलेले श्लोक व पदे ...