मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री स्वामी समर्थ|विविधविषयपर अभंग|
बैरागी

भारूड - बैरागी

श्री समर्थांनी दासबोध ग्रंथासोबतच गाथा आणि भारुडे रचून इतिहास घडविला आहे.


९७०.
हम बैरागी अलेख जोगी उलट पंथ हमारा रे ।
काया ना छाया मूळ ना माया उस तनका मैं प्यारा रे ॥ध्रु०॥
शिर शिरताज गलेमे कंथा कंथा मन्भागा रे ।
अनुभव बैठीका तन पैठी चखे सुमन लागारे ।
दुई नाथकी सुई हातकी कौ कर्पुर उद्धार रे ॥१॥
पन्न भरोसी भिछा मागे घर घर रोवत माई रे ।
झूटे सवागिनि नाम कहावे लाल सुमन लागा रे ।
लठके चठके लाल दिखावे फिरफिर गोते खावे ॥२॥
घर फीरते अजब देखे चंपाके घर पानी रे ।
पानीम्याने क्रीडा खेले परमेहमानी रे ।
सच्च सवागिनि नाम कहावे नाथ निरंजन बानी रे ॥३॥
अलख निरंजन बान हमारा धर दे इतना फेरा रे ।
जहां तहां देखो प्रतिमा पूजत ऐसा लोक गव्हारा रे ।
लोक बरते कलजुगम्याने गुरुज्ञानी सो पुरा रे ॥४॥
पंच घर भिछा दशघरशून्य घर झोली रे ।
भिछा देवे जाती ब्राह्मणी मात हमारी भोली रे ।
रामदासका पत्र भरपूर भ्भका होवे खाली रे ॥५॥

N/A

References : N/A
Last Updated : November 10, 2013

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP