मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
ऐसेबोलोनिपांडुरंगा ॥ आणि...

अभंग ४७ - ऐसेबोलोनिपांडुरंगा ॥ आणि...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


ऐसेबोलोनिपांडुरंगा ॥ आणिलेदिव्यप्रावर्णसर्वांग ॥ दिलेअलंकारअव्यंग ॥ हिरेमोतीसुरंगलेवविले ॥१॥

धन्यजन्मलेभूमंडळी ॥ कीर्तनीनाचतीगदारोळी ॥ तोविष्णुसन्निधसर्वकाळी ॥ ऐसेवनमाळीबोलिले ॥२॥

राहीरुक्मिणीसत्यभामा ॥ विचारितीपुरुषोत्तमा ॥ बहुत अगाधयेथींचामहिमा ॥ असेसर्वोत्तमावरिष्ठ ॥३॥

म्हणेविठोजववरीधरा ॥ तववरीसमाधीधीरा ॥ हरिकीर्तनकरितीसैरा ॥ वंशपरंपराउद्धरिला ॥४॥

आणिमूळपीठशिवाचे ॥ हेचिपूर्वस्थान अगस्तीचे ॥ जाणोनिजन्मझालेचौघांचे ॥ सर्वक्षेत्रांचीआदिभूमी ॥५॥

पूर्वकल्याणयुगायुगी ॥ आणिकपुण्यजोडिलेप्रसंगी ॥ तपतपिन्नलेमहायोगी ॥ शुद्धवीतरागीयासाठी ॥६॥

येथेरामकृष्णकथा ॥ करीजोशुद्धभावार्था ॥ नपावेतोभवव्यथा ॥ संसारसर्वथानबाधी ॥७॥

आणितप्तद्वीपनवखंड ॥ गणितकेलेअवघेब्रह्मांड ॥ त्याहूनपुण्य अखंड ॥ येथेजीवासी ॥८॥

ऐसेउत्तमाउत्तमथोर ॥ सकळजीवांचेमाहेर ॥ नामेतरतीसचराचर ॥ दिलावररुक्मिणी ॥९॥

नामाम्हणेदेवराव ॥ महिमासांगतसेभाव ॥ धन्य अलंकापुरीगाव ॥ आदिठाववरिष्ठ ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP