मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
ऐसेस्वर्गवासीअमर ॥ तेआपा...

अभंग ३९ - ऐसेस्वर्गवासीअमर ॥ तेआपा...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


ऐसेस्वर्गवासीअमर ॥ तेआपापलेठाईस्थिर ॥ राहूनिकरितीजयजयकार ॥ पुष्पवृष्टीज्ञानदेवावरी ॥१॥

धन्यधन्यविष्णुभक्ता ॥ ज्ञानदेवातूसमर्था ॥ म्हणोनीपडतीपुष्पचळथा ॥ पांडुरंगावरी ॥२॥

अनंततीर्थाचेमेळ ॥ उदकेशिंपितीब्रह्मगोळ ॥ लोहगिरिसुवर्णाचळ ॥ त्यावरीअलंकापुरीम्हणती ॥३॥

धन्यधन्यहेजन ॥ तेथेजोकरीलकीर्तन ॥ तयाजोडेवैकुंठस्थान ॥ चतुर्भुजहोऊनजाईल ॥४॥

देवम्हणतीइंद्रासी ॥ तूपूर्वीयेथेचिहोतासी ॥ आणिब्रह्मारुद्रतापसी ॥ पूर्वापारहेपुरीअसे ॥५॥

कृतत्रेताद्वापारादि ॥ येथेसकळांचीसमाधी ॥ धन्यज्ञानदेवगोविंदी ॥ रतोनियेथेबैसले ॥६॥

इंद्रम्हणेविष्णुभक्तथोर ॥ प्रत्यक्षदेहीहरिहर ॥ निवृत्तीसोपानज्ञानेश्वर ॥ हेहीअवतारहरीचे ॥७॥

ऐसेसांगितलेसमस्ता ॥ मगउदितजाहलेउभयता ॥ शक्रजाहलानिघता ॥ ब्रह्मादिकरूनी ॥८॥

शेषहीपाताळीगेला ॥ पुंडरिकगोपाळराहिला ॥ अलंकापुरीस्थिरावला ॥ सकळभक्तासहित ॥९॥

सवेसंतांचामेळ ॥ ऐसाराहिलागोपाळ ॥ नामाम्हणेचक्रचाळ ॥ पुढेकैसेवर्तले ॥१०॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP