संतति वाचत नसेल तर वांचण्यास उपाय
‘ संस्कार ’ हे केवळ रूढी म्हणून करण्यापेक्षां त्यांचे हेतू जाणून ते व्हावेत अशी अनेकांची इच्छा असते. ज्यावेळीं एखाद्या घरांमध्यें शुभकार्य असते त्यावेळीं या गोष्टी सविस्तर माहीत असल्यास कार्य सुव्यवस्थित पार पडते असा अनुभव आहे.
बालघाती मनुष्याची संतति जन्म पावून मृत होते. हा दोष जाण्याकरितां महारुद्र जप करावा आणि त्याचा दशांश तुपांत भिजविलेल्या दूर्वानीं ( होम ) करावा.
N/A
References : N/A
Last Updated : May 24, 2018
![Top](/portal/service/themes/silver/images/up.gif)
TOP