मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|पोथी आणि पुराण|गणेश पुराण|क्रीडा खंड|उत्तरार्ध|
अध्याय ११२

क्रीडा खंड - अध्याय ११२

श्री गणेश पुराणाचे पारायण केल्याने समाधान मिळते आणि जीवनातील सर्व पापे नष्ट होतात.


(गीति)

दुसरे दिवशीं नंदी, भृंगी भुतराज आणखी वीर ।

तैसेच पुष्पदंतहि, भीषणसा वीरभद्र अनिवार ॥१॥

सैन्यासहीत शिवगण, गंडकि नगरीं समीप ते आले ।

तिकडुन असूर दलही, सज्ज असे संगरांत ते आले ॥२॥

युद्धारंभ सुरु हा, असंख्य राक्षस शिवादळीं वधिला ।

सिंधूस मात कळली, वाजीवरि बैसुनी रणीं आला ॥३॥

N/A

References : N/A
Last Updated : October 15, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP