मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|बालकवी|
शब्दज्ञान असें कधींच न चि...

संशय - शब्दज्ञान असें कधींच न चि...

बालकवी ऊर्फ त्र्यंबक बापूजी ठोंबरे (इ.स. १८९०-इ.स. १९१८) यांचा मराठीतील सर्वश्रेष्ठ निसर्गकवी म्हणून यथार्थ गौरव केला जातो.


शब्दज्ञान असें कधींच न चिसे तें आत्मयाचे मना,

देवाच्या भजनांत सौख्य सगळें लोकांत या बोलती,
जो तो हो, मग दु:खिं कां जन तसे अग्नीमधें पोळती ?
याचा शोध करावया भटकतों उद्विग्न चित्तांतरीं,
कांहीं पावुनि भास जात निघुनी माझ्यापुढें ते तरी;
तेथें जाउनियां पुन्हाहि बघतां तेथेंहि कांहीं नसे;
आशा चाळवि, होय जीव दुबळा दु:खांत ऐशा मरे !

अपूर्ण

N/A

References : N/A
Last Updated : November 11, 2016

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP