मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|गाणी व कविता|गोपाळ गोडसे| घडतां भूवर या निष्ठान्तर ... गोपाळ गोडसे वाटिकेंतल्या सुमांचा तुझ्... क्षणाक्षणाला छळत भारता हो... कशाचा सोहाळा झाला ? विनाय... उष्ण आसवे नेत्री जमली, पु... अष्टभुजा देवीची मूर्ती सु... दंग आज ताण्डवात, भीषण आला... घेइ लाडके या सदनाचा घास न... जन्मजात जागृत अपुल्या अधि... बहिष्कारिण्या परदेशी वसन ... राजा लंडनमधुनि चालवी हिंद... एक देव एक देश एक आशा । एक... झालासां उत्तीर्ण परीक्षा ... सेतूवरुनि दोराच्या धिंग्र... एकमुखाने करुनि हकारा, करी... फुलें वाहिली देवाकरिता । ... तडितरुप योद्वा कडाडला झगम... मुले अनंत जीवनकथा चेतवी उ... शेवटचा हा रामराम सन्मित्र... घेतले प्राण हातावरी । फोड... विधिज्ञांनी पहा राव ... चेतना जिवाला आणी । दोन ज... दगड मोगरीमधे सापडे सोड ना... घरटयाच्या परिसरांत सीमित ... त्या डब्यांत मृत्यूची होत... बंद्यांनी भरलें जलयान । अ... बाबा पाही समोर अनुज लोहबद... अनभिषिक्त नृप अंदमानाचा म... येसूबाई एक उपेक्षित जाय आ... सांगती कौतुकें अंदमानच्या... एक बंदी चरण वंदे, भेटुनी ... सावरकर कारेत खरोखर अग्निद... टाकुनी पाठिशी भूतकाळाला ।... ओंकारयुक्त हे ध्वजा तुला ... जातपात गुणकर्मे आली जनतेच... विजयाचा सण आला ! मे... ठेवा मोडून लेखणी । खड्गा... हिंदुराष्ट्र अन् हिंदुचा ... संधि पुन्हा आली बंधो । जा... जनहो-पाकिस्तान भारती जर न... भेदुनी आत्मतेजे तमाला । भ... धर्मातीतत्वाच्या नांवे भा... जिंकुनी मृत्यु आम्हांत आल... मुक्त आजला गंगा, यमुना, ग... घडतां भूवर या निष्ठान्तर ... देऊ न शकलो तुम्हां संपदा ... स्वाधीन देश झाला तप येतसे... शपथ सांगतो ! राष्ट्रपतीपद... कैक अयने लोटती अन् रत्न क... आणा निज गोमंतक जिंकुनी घर... गेली वहिनी, गेला बाबा । ब... सेना समरांगणी रंगली तुझे ... झाले जीवनकार्य पुरे जर । ... स्वातंत्र्याच्या वीरा आम्... जय मृत्युंजय - घडतां भूवर या निष्ठान्तर ... गोपाळ गोडसे कवींनी मोठ्या बेहोष जिव्हाळ्याने आणि उन्मादक रसिकतेने `जय मृत्युंजय’ या कवितासंग्रहात स्वातंत्र्यवीर सावरकरांचे वर्णन केले आहे. Tags : gopal godsepoemvinayak damodar savarkarकवितागोपाळ गोडसेविनायक दामोदर सावरकर धर्मान्तर हें राष्ट्रान्तर Translation - भाषांतर घडतां भूवर या निष्ठान्तर हिंदुत्वचि नुरते ।म्हणुनि ते राष्ट्रान्तर ठरते ॥धृ०॥मोगल सत्ता उधळायाचाकशास आटापिटा शिवाचास्वातंत्र्याचा, हिंदुत्वाचापरकी मोगल होते म्हणुनी सत्ता पर ठरते ॥१॥मोगल नसते जर परके तरवाटविण्याचे कां अवडंबरकां नाही केले धर्मांतर असती ही पूण्यभू तयां तर हिंदुत्वा वरते ॥२॥धर्मातचि सीमा राष्ट्राचीधर्मांतर माडी दास्याचीस्वत्व नि भूमी बुडवायाचीनसते ठावे तर संभाजी धर्मांतर करते ॥३॥अगणित हिंदु शीख वीरवरश्री बंदा गुरु तेगबहादरधर्माच्या मरती वेदीवरइस्लामाला राष्ट्र आपले ते मानत नव्हते ॥४॥किती पद्मिनी जाती जळुनीप्रताप लढले राष्ट्ररक्षणीकारण सत्ता होती यवनीतेच अन्यथा मानसिंहपथ मोदे अनुसरते ॥५॥ख्रिस्तोपासक येत कासयादाखविण्याला कां भूतदया ?संस्कृतिचा कां तिरस्कार या ?हिंदुत्वच्छेदनी येत कां प्रेमाला भरते ॥६॥संख्या आहे बल राष्ट्राचें संस्कृतिमध्ये जीवन त्याचेएकत्वा सांभाळायाचेती निष्ठा अन्यत्र ठेवता राष्ट्रा पोखरते ॥७॥पितृ भू आणिक पुण्यभूमि हीज्याची त्याचा भारत राहीराष्ट्रियत्व अन्यांना नाहीजागृत राही राष्ट्र ते अशा निकषा वापरतें ॥८॥ N/A References : N/A Last Updated : February 12, 2013 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP