मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
पाल पडल्याचे फल

धर्मसिंधु - पाल पडल्याचे फल

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


पुरुषाचे उजवे अंग, उदर, नाभि, ह्रदय व मस्तक यांजवर पाल पडली असता शुभ फल मिळते. हनुवटीवर पडली असता शुभदायक नाही. स्त्रीच्या डाव्या अंगावर पाल पडली असता शुभफल मिळते. सरठ अंगावर चढला असताही हेच फळ जाणावे. पाल अंगावर चढली असता व सरठ अंगावर पडला असता विपरीत फल मिळते. पल्ली-सरठाचे आरोहणपतनी शुभाशुभ फल व्यर्थ (नाही) असे कित्येक म्हणतात. पाल व सरठ हे अंगावर चढले किंवा पडले असता सचैल स्नान करून शांति करावी

N/A

References : N/A
Last Updated : June 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP