मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ५|
दुष्ट स्वप्नांचा परिहार

धर्मसिंधु - दुष्ट स्वप्नांचा परिहार

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


"योमेराजन" या ऋचेने उपस्थान केले असता किंवा "अथःस्वप्नस्य०" या मंत्राचा जप केला असता दुष्ट स्वप्नाचा नाश होतो. क्वचित ग्रंथात दर्शाप्रमाणे श्राद्ध केले असता किंवा चंडी सप्तशतीचा पाठ केला असता, किंवा विष्णुसहस्त्रनामस्तोत्राचा जप केला असता किंवा श्रीभारतातील अथवा श्रीमद्बागवतातील गजेंद्रमोक्षाचे श्रवण अथवा पठण केल्यास दुष्ट स्वप्नाचा नाश होतो, असे सांगितले आहे. याप्रमाणे दुःस्वप्ननाशक विधि सांगितला.

N/A

References : N/A
Last Updated : June 26, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP