मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २|
बटूचे व्रत

धर्मसिंधु - बटूचे व्रत

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


बटु (ब्रह्मचारी) याने तीन दिवसपर्यंत क्षार इत्यादिकांनी वर्ज्य असे भोजन करावे. खाली निजावे. चवथ्या दिवशी मेधाजनन करावे. अथवा बारा रात्रीपर्यंत अथवा एक वर्षपर्यंत हे व्रत धारण करावे. मेधाजननविधि दुसर्‍या ग्रंथांमध्ये पहावा.मंडपदेवतांची स्थापना केल्यापासून सम दिवशी आणि पाचव्या व सातव्या दिवशी उत्थापन करणे शुभ होय. इतर विषम दिवशी आणि सहाव्या दिवशी अशुभ होय.

N/A

References : N/A
Last Updated : May 19, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP