मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध २|
प्रत्यभिवादन

धर्मसिंधु - प्रत्यभिवादन

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


(म्हणजे गुरुचा आशीर्वाद) प्रत्यहिवादनांत शेवटचा स्वर प्लुत (दीर्घ) असावा तो असा :- आयुष्मान् भव, सौम्य देवदत्ता ३ (हे देवदत्ता, आयुष्यवान् हो.) नावाच्या शेवटीं जर एकार व ओकार हे असतील तर हरा ३ इ, शम्भा ३ उ (हे हर, हे शम्भो, ). सन्धीच्या अक्षराच्या वियोगानें होणारा जो पूर्वभागाचा आकार तो प्लुत होय. अनुप्रवचनी होण्यासाठीं भिक्षा मागताना

’भिक्षा भवान्ददातु’ किंवा ’भिक्षां भवती ददातु’

असा भिक्षावाक्याचा प्रयोग ’भवत्’ शब्द ज्यात असेल तो करावा. इतर भिक्षा मागण्यांत ’भवत्’ शब्द आरंभीं किंवा शेवटीं योजावा.

N/A

References : N/A
Last Updated : May 17, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP