मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
वाग्दान विचार

धर्मसिंधु - वाग्दान विचार

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


विवाहनक्षत्राने युक्त अशा शुभ दिवशी वराचा पिता इत्यादिकांनी कन्येच्या गृही जाऊन

"कन्यापूजनं करिष्ये तदङ्गत्वेन गणपतिपूजनं वरूणपूजनंच करिष्ये"

याप्रमाणे संकल्प करावा. कन्येच्या पित्याने

'करिष्यमाण कन्यादानाङ्गभूतं वाग्दानं करिष्ये तदङ्ग गणपतिपूजनं वरूणपूजनंच करिष्ये"

याप्रमाणे संकल्प करावा. बाकीचा प्रयोग इतर ग्रंथी पाहावा. नंतर विवाह दिवशी अथवा त्याचे पूर्वदिवशी वधूला हळद, तेल इत्यादिकांनी मंगल स्नान करवून त्यातून शेष राहिलेली हळद इत्यादिकाने वराला मंगलस्नान घालावे. याप्रमाणे आचार आहे.

N/A

References : N/A
Last Updated : May 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP