मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|श्री कल्याणांचीं स्फुट प्रकरणें|स्फुट श्लोक| सुखार्णवाचे गुण आठवावे । ... स्फुट श्लोक हरादी विधी विष्णु हे गूणर... तारापती द्वंददु:खे भिकारी... गुरूसी करी तोंडपीटी विकार... अनूरक्त वीरक्त माया प्रपं... स्थळ येरमाळें येडेस्वरीचे... श्रीपत्रिकेला लिहिलें विध... पतितासि तारी उतारी कृपाळू... सुखार्णवाचे गुण आठवावे । ... तेजबंधुरिपुचा रिपुराज भोळ... जगन्नायकें अन्न निर्माण क... करी नाम कल्याण सर्वा जिवा... परम सुंदर वाजवि मोहरी । र... द्बयाष्टदीशा निज कोंदले र... डगमघ करिताहे सर्व ब्रह्मा... पौलस्ति पूजा बहु वात होता... ज्ञानी येक भला कवित्व वदल... सुरारींचा आरी विलसत लघू व... गुरुश्राप संताप गाजे तडाख... करकर सितबोटी वाममुष्टीस म... स्फुट श्लोक - सुखार्णवाचे गुण आठवावे । ... ऐतिहासिक पुराव्यांनुसार, समर्थ रामदासांनी रचलेल्या दासबोध या ग्रंथाचे लेखनिक कल्याणस्वामी होते. Tags : abhangkalyanshlokअभंगकल्याणश्लोक तें नाम घेतां अघ सर्व जाळी Translation - भाषांतर सुखार्णवाचे गुण आठवावे । मनांतरी ते मग सांठवावे ।जनीं जनाचे गम नाठवावे । पदार्थ रामार्पण लूटवावे ॥१॥उदास वृत्ती हदयीं वरावी१ । अध्यात्मविद्या मग वीवरावी ।प्रपंचमाया झट आवरावी । रतीपतीची चट ना वरावी ॥२॥निरावलंवी वीवरीत जावे । सोहंपणाला मन नित्य जावें ।आचार्यपद्मीं कमळीं पुजावे । गोविंद जिव्हे स्मरणीं रिझावे ॥३॥हरादिकांचे निज गूज गावें । नि:काम बुद्धी सज्जनीं जगावें ।मायीक सर्वै निरसीत जावें । श्रीराम नस्तां मग ना जगावें ॥४॥श्रीरामनामीं रत सूमना रे । सध्यां च सर्वै मनकामना रे ।सर्वस्व वाहे बळी वामना रे । ब्रह्मांड भेदी मग जा मना रे ॥५॥भृभंगमात्रें त्रैलोक्य जाळी । त्या शंतकराते विष पंक जाळी ।श्रीरामनामामृत वीष जाळी । तें नाम घेतां अघ सर्व जाळी ॥६॥चराचरीं ठाण रघोत्तमाचें । हें वाक्य गर्जे भविष्योत्तमाचें ।ममताश्रमी जे रजोत्तमाचे । त्या प्राप्त कैंचें सुख उत्तमाचें ॥७॥अनाथबंधू निजसूखदानी । भक्ताभिमानी पुरवी निदानी ।जडजीव नामें नामाभिधानी । अगणीत केले कल्याणदानी ॥८॥ N/A References : N/A Last Updated : March 22, 2014 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP