मराठी मुख्य सूची|शासकीय साहित्य|भारताची राज्यघटना| उद्देशिका भारताची राज्यघटना संघराज्य व त्याचे राज्यक्षेत्र नागरिकत्व मूलभूत हक्क राज्य धोरणांची निदेशक तत्त्वे संघराज्य राज्ये भाग ख संघ राज्यक्षेत्रे पंचायती अनूसूचित क्षेत्रे व जनजाति क्षेत्रे संघराज्य आणि राज्ये यांमधील संबंध वित्तव्यवस्था, मालमत्ता, संविदा आणि दावे भारताच्या राज्यक्षेत्रातील व्यापार नियंत्रणाखालील सेवा निवडणुका विवक्षित वर्गांसंबंधी विशेष तरतुदी राजभाषा आणीबाणीसंबंधी तरतुदी संकीर्ण संविधानाची सुधारणा अस्थायी, संक्रमणी व विशेष तरतुदी हिंदी पाठ व निरसने उद्देशिका अनुक्रमणिका राज्यघटना - उद्देशिका भारतीय संविधान किंवा भारताची राज्यघटना ही भारतातील पायाभूत कायदा असून डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे राज्यघटनेचे शिल्पकार आहेत. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी राज्यघटनेचा स्वीकार केला गेला व २६ जानेवारी १९५० पासून राज्यघटना अमलात आली. Tags : bharatconstitutionindiaभारतराज्यघटनासंविधान उद्देशिका Translation - भाषांतर आम्ही, भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस:सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय;विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धाव उपासना यांचे स्वातंत्र्य;दर्जाची व संधीची समानता;निश्चितपणे प्राप्त करून देण्याचाआणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठाव राष्ट्राची एकता आणि एकात्मतायांचे आश्वासन देणारी बंधुताप्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून;आमच्या संविधानसभेतआज दिनांक सव्वीस नोव्हेंबर १९४९ रोजीयाद्वारे हे संविधान अंगिकृत आणि अधिनियमितकरून स्वतःप्रत अर्पण करीत आहोत. N/A References : N/A Last Updated : December 19, 2012 Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP