एकनाथी भागवत - श्लोक १८ वा

नाथमहाराजांचा हा प्रासादिक ग्रंथ परमपूज्य असल्याने यावर भक्तजनांची आदरबुद्धी आहे.


किं कृतं मन्दभाग्यैर्नः किं वदिष्यन्ति नो जनाः ।

इति विह्वलिता गेहानादायं मुसलं ययुः ॥१८॥

आम्ही मंदभाग्यें करंटे । ऋषीश्वरु कोपविले शठें ।

निजधाता झालों पैठे । कुळक्षयो कपटें जोडिला आम्हीं ॥७४॥

काय म्हणती नगरजन । कां छळूं गेले हे ब्राह्मण ।

चिंताक्रांत म्लानवदन । मुसळ घेऊन घरा आले ॥७५॥

N/A

References : N/A
Last Updated : September 19, 2011

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP