मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : उत्तरार्ध १|
आचमन

धर्मसिंधु - आचमन

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


श्राद्धाच्या आरंभी दोनदा आचमन करावे. ब्राह्मणाचे पाय प्रक्षालन केल्यावर आपले पाय प्रक्षालन करून दोनदा आचमन करावे, व देवांची पूजा केल्यावर आणि पितरांची पूजा केल्यावर एकेक आचमन करावे. अवघ्राणानंतर एक आचमन विकिर दिल्यानंतर एकवेळ किंवा दोन वेळ आचमन व श्राद्धाच्या अंती आपले पाय प्रक्षालन केल्यावर दोनदा आचमन करावे. कित्येक ग्रंथकारांच्या मते भस्ममर्यादा घातल्यावर, करशुद्धि केल्यावर व उच्छिष्ट चालन केल्यावर एकेक आचमन करावे असे आहे.

भोक्त्याने पादप्रक्षालनानंतर दोनदा आचमन, पाणीहोम म्हणजे हस्तावर अग्नौकरण झाल्यावर एकदा आचमन व भोजनांती दोनदा आचमन करावे.

N/A

References : N/A
Last Updated : June 28, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP