मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीय परिच्छेद : पूर्वार्ध ३|
विवाहानंतर वधूने कोठे रहावे

धर्मसिंधु - विवाहानंतर वधूने कोठे रहावे

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


विवाहानंतर पहिल्या वर्षी आषढ मासी कन्या भर्त्याच्या गृही राहील तर भर्त्याचे जननीचा म्हणजे सासूचा नाश करते; क्षयमासी राहील तर स्वतःचा नाश करते; ज्येष्ठमासी राहील तर पतीच्या ज्येष्ठ बंधूचा नाश करते; पौषमासी राहील तर श्वशुराचा नाश करिते. अधिकमासी राहील तर पतीचा नाश करते. चैत्रमासी पित्याच्या घरी राहील तर पित्याचा नाश करते. सासू इत्यादिक नसतिल तर काही भय नाही. याप्रमाणे विवाहानंतर वधूने पहिल्या वर्षी कोठे रहावे याचा निर्णय सांगितला.

N/A

References : N/A
Last Updated : May 29, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP