मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|तृतीयपरिच्छेद : पूर्वार्ध १|
अग्निचक्रपरीक्षण

धर्मसिंधु - अग्निचक्रपरीक्षण

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.
This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


शुद्ध प्रतिपदेपासून चालू दिवसाच्या तिथीपर्यंत तिथि मोजून येणार्‍या संख्येंत एक मिळवावा आणि रविवार पासून आरंभ करुन चालू वारापर्यंतच्या संख्येंत वरील संख्या मिळवावी. त्या बेरजेला चारांनीं भागून जी बाकी उरेल तीवरुन अग्नि पहावा. शून्य किंवा तीन उरल्यास भूमीवर, दोन उरल्यास पाताळीं व एक आल्यास स्वर्गलोकीं असें समजावें. भूमीवरील अग्नि शुभ होय. संस्कार, नित्यकर्में, निमित्तप्राप्त अशीं नैमित्तिक कर्में व रोगानें पीडित अशांसाठीं अग्निचक्र पहाणें नको.

N/A

References : N/A
Last Updated : May 12, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP