मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|द्वितीय परिच्छेद|
कल्याणीचे मुखपुच्छलक्षण

धर्मसिंधु - कल्याणीचे मुखपुच्छलक्षण

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयांत नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


पुनवेत असणार्‍या कल्याणीच्या तिसर्‍या पादाच्या ज्या शेवटच्या घटका ते तिचे पुच्छ होय. आणि चौथ्या पादाच्या पहिल्या पाच घटका ते तिचे मुख होय. याचा अर्थ असा की, मध्यममानाने पौर्णिमा साठघटका असताना, पुनवेच्या आरंभानंतर १९॥ घटकानंतरच्या ज्या तीन घटका तेच पुच्छ, आणि २२॥ घटकांनंतरच्या ज्या पाच घटका ते मुख. पुनव जर चौसष्ट घटका असेल. तर तिच्या २१ घटकांनंतर पुच्छ व २४ घटकांनंतर मुख असते. याप्रमाणे तिथीचे प्रमाण इतर असतांहि समजावे.

N/A

References : N/A
Last Updated : May 05, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP