मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अनुवादीत साहित्य|धर्मसिंधु|प्रथम परिच्छेद|
इष्ट्यादिकांचा प्रारंभनिर्णय

धर्मसिंधु - इष्ट्यादिकांचा प्रारंभनिर्णय

हिंदूंचे ऐहिक, धार्मिक, नैतिक अशा विषयात नियंत्रण करावे आणि त्यांना इह-परलोकी सुखाची प्राप्ती व्हावी ह्याच अत्यंत उदात्त हेतूने प्रेरित होउन श्री. काशीनाथशास्त्री उपाध्याय यांनी ’धर्मसिंधु’ हा ग्रंथ रचला आहे.

This 'Dharmasindhu' grantha was written by Pt. Kashinathashastree Upadhyay, in the year 1790-91.


इष्टि व स्थालीपाक यांचा आरंभ पौर्णिमेला करावा, अमावायेला करू नये. अग्निस्थापना जी करणे ती, गृहप्रवेशनीय होमानंतर करावी. दर्शपौर्णमासाच्या स्थालीपाकाचा प्रारंभ जर पौर्णिमेला करावयाचा असेल, तर त्या बाबतीत मलमास, पौषमास अथवा शुक्रादिकांचा अस्त यांचा दोष नाही. हा आरंभ करणे जर राहिले, तर शुद्धमासादि येईपर्यंत थांबावे, असे कोणी म्हणतात व नेहमी शुद्धकाळीच आरंभ करावा असेही इतर कित्येकांचे म्हणणे आहे. येथे इष्ट्यादिप्रारंभनिर्णयाचा पंचविसावा उद्देश संपला.

N/A

References : N/A
Last Updated : April 22, 2008

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP