मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
ज्ञानदेवासीउद्धव ॥ बोले ...

अभंग ४५ - ज्ञानदेवासीउद्धव ॥ बोले ...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


ज्ञानदेवासीउद्धव ॥ बोले एकांतीचाभाव ॥ तुष्टलादेवाधिदेव ॥ धन्यधन्यवैष्णव ॥१॥

ज्ञानदेवम्हणेस्वामी ॥ दीनविठोबाचीआम्ही ॥ धन्यधन्यभाग्याचेतुम्ही ॥ जेनिरंतरविष्णुसंगे ॥२॥

उद्धवम्हणेज्ञानेश्वरा ॥ आम्हीजाणोकृष्णावतारा ॥ परिपांडुरंगमूर्तिनिर्धारा ॥ तूआणिपुंडरीकजाणसी ॥३॥

नामाम्हणेज्ञानदेवे ॥ मागुतेस्तवन आरंभिले ॥ ऐकावयादेवे ॥ एकचित्तकेले ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP