मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|अभंग संग्रह आणि पदे|ज्ञानदेवांच्या समाधीचे अभंग|
महातुसावत्रयोदशी ॥ केलात...

अभंग ४ - महातुसावत्रयोदशी ॥ केलात...

श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी वयाच्या सोळाव्या वर्षी जीवंत समाधी घेतली, त्याने प्रभावित होऊन नामदेव महाराजांनी अभंग लिहीले.


महातुसावत्रयोदशी ॥ केलात्याज्ञानदेवासी ॥ मगनामाम्हणेविठोबासी ॥ चरणधरूनियां ॥१॥

समाधिसुखदिधलेदेवा ॥ ज्ञानांजनसमाधिठेवा ॥ अजानवृक्षींबीजवोल्हावा ॥ याज्ञानजनांसी ॥२॥

कृपाआलीविठ्ठलासी ॥ म्हणेज्ञानदेवापरियेसी ॥ तीर्थभागीरथीआहेनिसी ॥ तुजनित्यस्नानासीदिधली ॥३॥

इंद्रायणीदक्षिणवाहिनी ॥ भागीरथीमनकर्णिकादोन्ही ॥ इयामिळालियात्रिसंगमीं ॥ पुण्यभूमीतूझिये ॥४॥

येथेंजरीनित्यस्नानघडे ॥ तरीनित्यवैकुंठवासघडे ॥ तुजनाहींनाहींकुवाडे ॥ मीकोडेंउभाअसें ॥५॥

जेथेंहरिकथानामाचें ॥ जोउच्चारीलविठ्ठलाचें ॥ तयासीपेणेंवैकुंठींचे ॥ दिधलेंसाचेसीअक्षरे ॥६॥

आणिकऐकेरेज्ञान राजा ॥ जोयासिद्धेश्वरींकरीलपूजा ॥ तोअंतरंगपैंमाझा ॥ मुक्तिसहजाजहालीतयासी ॥७॥

नामाम्हणेऐकअंतरंग ॥ कैसाओळलापांडुरंग ॥ ज्ञानदेवसमाधिसांग ॥ हरीपाठकीर्तनें ॥८॥

N/A

References : N/A
Last Updated : December 14, 2007

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP