मराठी मुख्य सूची|मराठी साहित्य|लोकगीते|घाटावरची लोकगीते|
गीत एकवीसावे

लोकगीत - गीत एकवीसावे

लोकगीते ही लोकांची गाणी आहेत. जी कोणी एक व्यक्ति नाहीं तर पूर्ण समाज गात असतो. सामान्यतः लोकांत प्रचलित, लोकांद्वारे रचित आणि लोकांसाठी लिहीलेली गाणी यांनाच लोकगीते म्हणतात.


" उघड राई दरावाजा। गवळी आला तुझा ।"
"इतकं जी इतकं कुठं जी गेलेत ?"
"गेलों होतों गेलों होतों नारळीच्या वनीं ।
 तिकुनी तिकुनी आणली गौराई सवत ।"
"आणुनी आणुनी कुठं जी ठेवली?"
"ठेविली ठेविली नारळीच्या वनीं ।"
" तोडावा तोडावा नारळीचा नारळ ।
बोलवावा बोलवावा नगरीचा सुतार ।"
"इतकंजी इतकंजी तुमी रुमाल कुठं डोईचा ठेवला?"
"धोबी माझा मैतर तेथें धुवायला टाकला ।"
"हातांतील अंगठी तुम्ही कुणाला दिली ?"
"सोनार माझा मैतर तिथं घडाया टाकली ।"

N/A

References : N/A
Last Updated : January 23, 2018

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP