हरिपाठ - अभंग २५

श्रीज्ञानेश्वर महाराजांच्या हरिपाठाचे पारायण केल्याने चातुर्मासाचे पुण्य मिळते.


नामोच्चारांत जाणीव नेणीव लयास जाणें याचें नांव मोक्ष.

जाणीव नेणीव भगवंती नाहीं । उच्चारणी पाही मोक्ष सद्दा ॥१॥

जेथे कळिकाळाच रीव नही तोच नारायण हरि नामोच्चर

नारयण हरि उच्चार नामाचा । तेथें काळीकाळाचा रीघ नाहीं ॥२॥

सर्वव्यापी भगवंतंचे प्रमाण वेदांनांही कळले नाहे, मग तें जीव जंतुना कोठुन कळणार ?

तेथील प्रमाण नेणवे वेदाशीं । ते जीवजंतुसी केवि कळे ॥३॥

या अभ्यासाचें फळ नारायणापाठ असुन त्या योगानें ज्ञानेश्वर महा राजांनी सर्वत्र वैकुंठ केले.

ज्ञानदेवा फळ नारायणपाठ । सर्वत्र वैकुठ केले असें ॥४॥

N/A

References : N/A
Last Updated : January 27, 2010

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP